श्री. दयानंद गोरे
मा. मुख्याधिकारी
सर्व नागरिकांना, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने, जाहीर आवाहन कारण्यात येते की, सध्याच युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने,किंबहुना त्याच्या वापराचे दैनंदिन फायदे जास्त आहे... गतिमान प्रशासनासाठी माहितीआधारित तंत्रज्ञान, हा प्रशासनाचा कणा बनत चालला आहे.

एका क्लीक वर, घरी बसून आपल्याला या पोर्टल /वेबसाईट च्या माध्यमातून हवी ती व आवश्यक माहिती भेटणार आहे, तरी सर्व नागरिकांनी आपल्यासाठी तयार केलेल्या या वेबसाईट चा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यावा.